क़ाय कोरोना च्या भीति ने चाकर्मणी मुम्बई सोडून आप आपल्या गावी जायला उत्सुक आहेत ?

download (50)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागाचे माननीय खासदार विनायक राऊत , यांनी महाराष्ट्राचे मुख्य मंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांना विनंती पत्र पाठवून, रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागातील सध्या मुंबई मधे असलेल्या चाकरमान्यांची कोरोना टेस्ट करुण,  जे कोरोना निगेटिव्ह असतील त्यांना सरकारने त्यांच्या गावी जाण्याची परवानगी देता येईल का याचा शासनाने जरूर तो विचार करावा.

मुंबईत ज्या प्रमाणे कोरोना ग्रस्त आढळत आहेत त्या दृष्टीने सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही विन्नती, अनेक नागरिक मुंबई सोडण्याच्या तयारीत आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाश्यानी हा मेसेज इतका फॉरवर्ड करा.
की तो माननीय खासदार विनायक राऊत आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे ह्यांच्या पर्यन्त पोहचला पाहिजे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT